किनारा

किनारा

 

वाटे कधीतरी एकटे
कुणी नसे सोबती
रमेना मन कशातच
अन बोलू लागतात भिंती

का गरज पडे कुणाची
मन हलके करावे वाटे
आपुलेच असते गुलाब
अन आपुलेच असतात काटे

पडतात असंख्य गोष्टी दृष्टीस
अन संयम सुटत जातो
विचारांचा भुंगा मग
मन पोखरत जातो

मनातल्या त्या वादळाला
हवाच असतो किनारा
नैराश्याच्या त्या भावनांनी
झाकोळतो आसमंत सारा

© PRATILIKHIT

15060cookie-checkकिनारा

Related Posts

सण आणि सुट्टी….

सण आणि सुट्टी….

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 274,411 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories