किनारा

किनारा

 

वाटे कधीतरी एकटे
कुणी नसे सोबती
रमेना मन कशातच
अन बोलू लागतात भिंती

का गरज पडे कुणाची
मन हलके करावे वाटे
आपुलेच असते गुलाब
अन आपुलेच असतात काटे

पडतात असंख्य गोष्टी दृष्टीस
अन संयम सुटत जातो
विचारांचा भुंगा मग
मन पोखरत जातो

मनातल्या त्या वादळाला
हवाच असतो किनारा
नैराश्याच्या त्या भावनांनी
झाकोळतो आसमंत सारा

© PRATILIKHIT

15060cookie-checkकिनारा

Related Posts

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,656 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories