Advertisements
सदैव असमाधानी राहण्याचा माणसाला शापच आहे कदाचित.
इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या की मग मिळालेल्या यशाचंही ओझं होऊन जातं.

सदैव असमाधानी राहण्याचा माणसाला शापच आहे कदाचित.
इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या की मग मिळालेल्या यशाचंही ओझं होऊन जातं.