Advertisements
आपण घेतलेले काही निर्णय आपण कधीही बदलू शकतो कारण पडद्यावरच्या अभिनयाप्रमाणे तिथे रिटेकचा पर्याय असतो.
पण कधीकधी एखादं पाऊल चुकलं तरीसुद्धा मागे वळून पाहता येत नाही. जी चूक घडलीये ती स्वीकारून पुढचं नाटक सुरु ठेवावं लागतं.

